नवीन सरकारचा पहिला अर्थसंकल्प वाचण्यासाठी येथे टीचकी मारा भाग 1 भाग 2

पुढील पावसाळी अधिवेशन 13 जुलै, 2015 ला मुंबईत होईल.


Monday, June 4, 2012

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आणि महाराष्ट्राचे आरोग्य

गरीब, दुर्लक्षित तसेच गरजू ग्रामीण जनतेला सहजसाध्य, परवडण्याजोगी, कार्यक्षम, उत्तरदायी आणि विश्वासार्ह आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने संपूर्ण देशात एप्रिल, 2005 पासून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (2005-12) योजना सुरू केली होती. ही योजना येत्या 31 मार्च, 2012 रोजी संपत आहे. या योजनेमुळे महाराष्ट्रातील आरोग्य सेवांमध्ये कशाप्रकारे बदल झाले आहेत किंवा नाहीत, त्यात काही सुधारणा वा वाढ झाली आहे का? तसेच राज्यातील वैद्यकीय तज्ञांची उपलब्धता, जनगणनेनुसार राज्यात आरोग्य संस्था उपलब्ध आहेत का? आदी बाबींचा शासकीय अहवालांच्या आधारे आकडेवारीसह आढावा घेण्यात आला आहे.
अधिक आणि सविस्तर माहितीसाठी ब्लॉगवरील पत्यावर किंवा दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. हे अहवाल विनामूल्य उपलब्ध करून दिले जातील.

No comments:

Post a Comment